सांडपाण्याच्या वादातून कुटुंबावर हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

जलंब : “शेजारधर्म जपला तर वाद मिटतात; पण क्षुल्लक कारणालाही अहंकाराची किनार लागली की संघर्ष अटळ ठरतो.” सांडपाणी टाकण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद विकोपाला जाऊन एका कुटुंबाला शिवीगाळ, काठीने मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जलंब येथे घडली. या प्रकरणी जलंब पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी … Read more